Saturday, September 5, 2026

Epaper

spot_img

Ooops... Error 404

Sorry, but the page you are looking for doesn't exist.

मराठवाड्याच्या दुष्काळावर ठाकरेंचा एल्गार!

‘तुमसे ना हो पायेगा’ म्हणत शिवसेना ठाकरे पक्षाचे जनआंदोलन; ६ सप्टेंबरपासून मराठवाडा पेटणार, ८ सप्टेंबरला धाराशिवमध्ये धरणे धाराशिव, ता. ५ : मराठवाड्याच्या रखडलेल्या विकासकामांवरून आणि दुष्काळी परिस्थितीच्या...

तेरखेडा शिवारात सोयाबीन नुकसानीची पाहणी; पंचनामे व भरपाईसाठी तातडीच्या कार्यवाहीच्या सूचना आमदार पाटील

वाशी | प्रतिनिधी : पावसाच्या कमतरतेमुळे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून, तेरखेडा शिवार, ता. वाशी येथे सोयाबीन पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात...

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या सोयाबीन पिकांची खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून पाहणी

उमरगा, दि. ४ सप्टेंबर २०२६ : मराठवाड्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्याने अनेक भागांतील सोयाबीन पिके पाण्याअभावी वाळत चालली आहेत. पावसाअभावी पिकांची अवस्था...

तुळजाभवानी मंदिर परिसरासाठी नवीन कॉरिडॉर आराखडा; विकासकामांच्या नियोजनाला सुरुवात

तुळजापूर | प्रतिनिधी : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकासासाठी नवीन मंदिर कॉरिडॉरचा आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मंदिर परिसरातील भाविकांची वाढती...

धाराशिव जिल्हा ३ सप्टेंबरला बंदचे आवाहन मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा; व्यापारी, दुकानदार, शैक्षणिक संस्था, वाहनचालकांसह नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

धाराशिव प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज, जिल्हा धाराशिव यांच्या वतीने गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी धाराशिव जिल्हा...

‘खेलेगा भारत, जितेगा भारत’चा धाराशिवमध्ये जागर

राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव — जिम्नॅस्टिक्स, तलवारबाजीच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष   धाराशिव, दि. १ : मैदानावर घाम गाळून यशाचे शिखर गाठणाऱ्या खेळाडूंना...

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या धाराशिव मध्ये मूक मोर्चा

धाराशिव | प्रतिनिधी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे येथे ग्रामसभा सुरू असताना झालेल्या दुर्दैवी घटनेतील दोषींवर कठोर...

रोजगार महाकुंभातून तरुणाईला करिअरची नवी दिशा

धाराशिव, दि. १ सप्टेंबर : शिक्षण पूर्ण झाले, कौशल्यही आत्मसात केले; मात्र पात्रतेनुसार योग्य रोजगाराची संधी कुठे मिळणार, कोणत्या उद्योगात आपल्या कौशल्याला वाव मिळेल...

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles